Mumbai Water Cut : पवईत पाणी गळती; ‘या’ ४ विभागात पाणी पुरवठा बंद!
मुंबई : तानसा पश्चिम जलवाहिनीवर पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याचे आज पहाटे आढळून आले. यामुळे जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. गळती दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने हाती घेण्यात आले असून, या कामासाठी २४ तासांचा कालावधी लागणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवस … Continue reading Mumbai Water Cut : पवईत पाणी गळती; ‘या’ ४ विभागात पाणी पुरवठा बंद!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed