Saif Ali Khan : जीवघेण्या हल्ल्यातून बचावला! पाच दिवसांनी सैफ परतला घरी, पण...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारीला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर सैफ अली खानला तात्काळ वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सैफवर तात्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अशातच आता सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ आणि करिनाने (Kareena Kapoor) मोठा निर्णय घेतला आहे.



सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर खान आणि कपूर कुंटुंबियांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे करिना कपूर आनि संपुर्ण कुटुंबाने राहतं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सैफ आणि करिना पुन्हा जुन्या घरात राहायला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या सैफ अली खानचे सद्गुरू शरण या बिल्डिंगमध्ये ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर घर आहे. परंतु हे घर सोडून ते पुर्वीच्या घरी म्हणजेच फॉर्च्युन हाइट या बिल्डिंगमध्ये राहायला जाणार आहेत. दरम्यान, यांनी शिफ्टीमग देखील सुरु केले आहे.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे