भारत खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये !

नवी दिल्ली : भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्थात अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघाने खो खो विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवार १९ जानेवारी रोजी भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळच्या महिला आणि पुरुष संघाविरुद्ध खेळणार आहे.



खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघाची कामगिरी

१३ जानेवारी - भारत ४२ विरुद्ध नेपाळ ३७
१४ जानेवारी - भारत ६४ विरुद्ध ब्राझिल ३४
१५ जानेवारी - भारत ७० विरुद्ध पेरू ३८
१६ जानेवारी - भारत ७१ विरुद्ध भूतान ३४
१७ जानेवारी - भारत १०० विरुद्ध श्रीलंका ४० (उपांत्यपूर्व फेरी)
१८ जानेवारी - भारत ६० विरुद्ध दक्षिण आफ्रिका १८ (उपांत्य फेरी)



खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघाची कामगिरी

१४ जानेवारी - भारत १७५ विरुद्ध दक्षिण कोरिया १८
१५ जानेवारी - भारत १०० विरुद्ध इराण १६
१६ जानेवारी - भारत १०० विरुद्ध मलेशिया २०
१७ जानेवारी - भारत १०९ विरुद्ध बांग्लादेश १६ (उपांत्यपूर्व फेरी)
१८ जानेवारी - भारत ६६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका १६ (उपांत्य फेरी)
Comments
Add Comment

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण

भारताचे सलग चौथ्या टी-२० विजयाकडे लक्ष

आज तिरुवनंतपुरमला श्रीलंकेविरुद्ध सामना तिरुवनंतपुरम : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवर आधीच कब्जा मिळवलेल्या