IPL 2025: आयपीएल २०२५ हंगामाच्या तारखेची घोषणा, या तारखेपासून सुरू होणार सामने

मुंबई: आयपीएल २०२५बाबत(IPL 2025) मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम आधी १४ मार्चला सुरू होणार होता. मात्र आता याची सुरूवात २१ मार्चपासून होणार आहे. यासोबतच फायनल सामन्याची तारीख आणि ठिकाणाबाबतही अपडेट मिळाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली.


मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल २०२५चा पहिला सामना २५ मार्चला खेळवला जाईल. तर फायनल सामना २५ मेला खेळवला जाईल. ही स्पर्धा आधी १४ मार्चला सुरू होणार होती. मात्र आता वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमला संधी मिळणार आहे. येथे पहिले दोन क्वार्टर सामने खेळवले जाईल.



कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवला जाणार फायनल सामना


कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२४मध्ये चॅम्पियन्स बनले होते. दरम्यान, यावेळेस फायनल सामना ईडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात येईल. यासोबतच प्लेऑफ सामनेही खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबत लवकरच मीटिंग करेल.



WPL 2025 बाबत समोर आले हे अपडेट


रिपोर्ट्सनुसार महिला प्रीमियर लीग २०२५ बाबत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. यावेळेस स्पर्धेसाठी चार ठिकाणे निवडली जातील. डब्लूपीएलचे सामने चार शहरांमध्ये खेळवले जातील. यात मुंबई, लखनऊ, बंगळुरू आणि वडोदराचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत स्पर्धेच्या तारखेबाबत अपडेट मिळालेली नाही.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल