Vikroli BEST Bus Accident : बेस्ट बसचा पुन्हा अपघात; विक्रोळीत दोघांना चिरडले!

मुंबई : कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघाताची बातमी ताजी असतानाच विक्रोळीत बेस्ट बसने दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेस्ट बस चालक गाडी चालू ठेवून लघुशंकेला गेल्यानंतर गाडी अनियंत्रित होऊन दोन पादचाऱ्यांना जागीच ठार केले.



विक्रोळी कन्नमवार नगर परिसरात शनिवारी सकाळी बेस्ट बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात झाला. गाडी चालू ठेवून बस चालक लघुशंकेला गेला असता गाडीचे नियंत्रण सुटून गाडीने चहाच्या टपरीला धडक देऊन नंतर पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी असलेले दोन्ही इसम हे वेठबिगारीची काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान विक्रोळी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.


Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य