Vaikuntha Ekadashi : वैकुंठ एकाशीनिमित्त अमरावतीत बालाजी मंदिरात भक्तांची अलोट गर्दी!

अमरावती : अमरावती शहरातील प्रसिद्ध बालाजी मंदिरात आज वैकुंठ एकादशीनिमित्त (Vaikuntha Ekadashi) बालाजी मंदिराचे वैकुंठद्वार उघडण्यात आले. या द्वारातून भगवान बालाजींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली. वर्षातून एकदाच हे द्वार उघडले जाते. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासून भाविकांनी बालाजींचे दर्शन घेतले. वैकुंठ एकादशीनिमित्त पालखी काढण्यात आली. मंदिरावर सुरेख विद्युत रोषणाई करण्यात आली. भाविकांना प्रसादाचे वितरण हि करण्यात आले.


आज सकाळी भगवान बालाजीं चे विधिवत पूजा अर्चना केल्यानंतर पालखी काढण्यात आली त्यानंतर मंदिराचे वैकुंठद्वार उघडण्यात आले. यावेळी जय गोविंदा, व्यंकटरमना गोविंदा च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.


Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध