Hair Care : थंडीत 'या' चुकींमुळे गळतात केस

मुंबई: थंडीच्या दिवसांत केस गळण्याची समस्या सामान्य आहे. थंडीच्या दिवसांत आपल्या केसांना अधिक पोषणाची गरज असते. थंडीत हवा अधिक रुक्ष असते. यामुळे स्काल्प ड्राय होतो. यामुळे केस कमकुवत होऊ तुटू लागतात.


तसेच थंडीत केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरचा वापर केल्याने केस कमकुवत होतात तसेच पटापट तुटतात. थंडीत केस नियमितपणे धुतले जात नाहीत यामुळे स्काल्पवर घाण जमा होते. यामुळे कोंड्याची समस्या अधिक वाढते. तसेच केस गळण्याचा धोकाही वाढतो.


केस जर व्यवस्थित धुतले नाही अथवा त्यांना व्यवस्थित कंडिशनिंग केले नाही तर केस खराब होऊ शकतात. खूप गरम पाण्याने केस धुतले तर खराब होऊ शकतात. केस धुण्यासाठी पाण्याचे तापमान योग्य राखणे गरजेचे असते.


तसेच ओले केस व्यवस्थित सुकवले पाहिजे. केस ओले राहिल्यानंतर त्यात वास येतो आणि केस गळती रोखली जाते. तसेच अधिक तणाव घेतल्यानेही केस गळू शकतात. यामुळे अधिक तणाव घेऊ नका.


आठवड्यात सतत केस धुतल्यानेही हेअरफॉलची समस्या वाढू शकते.


Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे