Vastu TIps : या वास्तु उपायांसाठी खर्च होणार नाही एकही रूपया मात्र घरात येईल लक्ष्मी

मुंबई: नव्या वर्षात सगळेचजण आपल्यासाठी मंगलकामना करतात. अशातच अनेकजण तंत्रमंत्राच्या तज्ञांकडून पैशाने तिजोरी कशी भरता येईल याचे उपाय करत असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला वास्तुचे असे काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यासाठी तुम्हाला एक रूपयाही खर्च करावा लागणार नाही आणि घरात लक्ष्मीचे आगमनही होते.



स्वस्तिक


वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरावाजावर कुंकूच्या सहाय्याने स्वस्तिक बनवा. हे स्वस्तिक नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रूंद असला पाहिजे. असे म्हणतात की स्वस्तिकमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वास्तुदोष असल्यास ते नष्ट होतात.



किचन


किचन घराचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच ते एक पवित्र स्थान आहे. किचन हे नेहमी आग्नेय दिशेला म्हणजे दक्षिण -पूर्व दिशेला बनवणे सगळ्यात योग्य मानले जाते. लक्षात ठेवा घराच्या मुख्य दरवाजासमोर अग्नि अथवा जल तत्वाची व्यवस्था असू नये. येथे पाण्याचा नळ किंवा गॅस ठेवू नका.



तुळस


शास्त्रामध्ये तुळशीला लक्ष्मी मातेचे स्वरूप मानलतात. असे म्हणतात की घराच्या अंगणात उत्तर अथवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे झाड लावणे शुभ असते.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस