Earthquake: नेपाळमध्ये ७.१ तीव्रतेचा जोरदार भूकंप, बिहार, सिक्कीम आणि बंगालच्या अनेक भागांमध्ये धक्के

नवी दिल्ली: नेपाळसह देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. बिहार, सिक्कीम, आसाम आणि बंगालसह भारतातील अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. तिब्बतमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.


बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझ्झफरपूरमध्ये सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारासा भूकंपाचे धक्के जाणवले. माल्दासह उत्तर बंगालच्या काही भागांमध्ये तसेच सिक्कीमध्येही हे धक्के जाणवले. असे सांगितले की पाच सेकंदापर्यंत धरती हलत होती. लोकांना भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर ते आपल्या घरातून बाहेर निघाले.


 

नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचे केंद्रबिंदु नेपाळ-तिबेट सीमेच्या जवळ शिजांगमध्ये होते.





नेपाळ सरकारचा दुजोरा


नेपाळ सरकारनेही मंगळवारी सकाळी नेपाळमध्ये भूकंप आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात जमीन हलताना दिसत आहे. आतापर्यंत भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याची बातमी नाही.

Comments
Add Comment

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील