Delhi Assembly Election: आज होणार दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा

नवी दिल्ली: दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या(Delhi Assembly Election) तारखांची आज घोषणा होत आहे. निवडणूक आयोग दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार असून यावेळेस तारखांची घोषणा केली जाणार आहे. दिल्लीतील ७० विधानसभेच्या जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होऊ शकतात.


निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळेसही दिल्लीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सामना पाहायला मिळेल. याआधी सोमवारी निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी जाहीर केली होती. दिल्लीत यावेळेस एकूण १ कोटी ५५ लाख २४ हजार ८५८ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दिल्लीत यावेळेस एकूण १.५५ कोटींपेक्षा अधिक मतदार असतील. यात पुरुष मतदारांची संख्या ८३,४९, ६४५ आणि महिला मतदारांची संख्या ७१, ७३,९५२ इतकी आहे. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १२६१ आहे.


निवडणूक आयोगाने सोमवारी दिल्लीतील मतदाराची शेवटची यादी जाहीर केली होती. यासोबतच मतदार यादीतून मतदारांचे नाव वगळल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर मतदार यादीतून मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला होता.



दिल्लीतील याआधीचा निकाल


दिल्लीमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६० जागा जिंकत सरकार स्थापन केले होते. २०१५च्या निवडणुकी आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीच्या इतिहासात एखाद्या पक्षाने पहिल्यांदाच इतक्या जागा जिंकल्या होत्या.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती