Shreyas Talpade : श्रेयस तळपदेने केलेल्या तेलाच्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या श्रेयस तळपदेची नेहमीच चर्चा असते. हल्लीच आलेल्या पुष्पा चित्रपटाला श्रेयसने व्हॉईस ओवर दिला आहे. त्याचप्रमाणे कंगना राणौत दिग्दर्शित इमरजन्सी या चित्रपटात देखील श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता श्रेयसने चित्रपटासोबत मालिका विश्वातही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.



काही तासांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस तळपदेने इमरजन्सी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे मेकअप रूम मधील काही क्षण शेअर केले आहे. ज्यामध्ये श्रेयसच्या डोक्यावरचा हेअर स्टायलिस्टने चिटकवलेला विग काढताना तेलाचा वापर केला आहे. ते तेल लावताना अभिनेता म्हणतोय ना आदीवासी ना ब्रिजवासी ये है स्वर्गवासी तेल हे तेल डोक्याच्या मागच्या बाजूने लावल्यास केस नव्याने येतील. असा हशा पिकवणारा श्रेयसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





येत्या १७ जानेवारीला श्रेयसचा इमरजन्सी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी २५ जून १९७५ मध्ये देशावर लादलेल्या आणिबाणीवर आधारित आहे. आता या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र