Fraud : मुंबईकरांना फसवलं! एका वर्षात खेळ खल्लास!

मुंबई : मुंबईत दादर येथील एका विदेशी कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना चूना लावला (Fraud) असून कंपनीला टाळे लावून मालक फरार झाला आहे. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आता टाहो फोडला आहे.


बाजारात पैसे डबल करणा-या अनेक कंपन्या येतात आणि लोकांचे पैसे डुबवून जातात. अशीच एक रशियन कंपनी टोरेस (Torres) मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर समोरील गल्लीत वर्षभरापूर्वीच आली होती. पाच हजार स्केअर फूटाचे आलिशान ऑफीस ब्लेझर घालून स्टाफ, येण्या-जाणा-याला बिसलरी पाणी, कॉफी, चहा मोफत. सुरवात त्यांनी महिना चार टक्के व्याजाने केली. पण गेल्या महिन्यात ती एकदम ११ टक्के महिना केली. लाखो लोकांनी पैसे गुंतवले. अगदी ५ हजारापासून लाखांपर्यंत.



पण शनिवारी रात्रीपासून याला टाळ लागलं आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही हप्ते देण्यात आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. आणि आता या कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती