Fraud : मुंबईकरांना फसवलं! एका वर्षात खेळ खल्लास!

मुंबई : मुंबईत दादर येथील एका विदेशी कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना चूना लावला (Fraud) असून कंपनीला टाळे लावून मालक फरार झाला आहे. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आता टाहो फोडला आहे.


बाजारात पैसे डबल करणा-या अनेक कंपन्या येतात आणि लोकांचे पैसे डुबवून जातात. अशीच एक रशियन कंपनी टोरेस (Torres) मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर समोरील गल्लीत वर्षभरापूर्वीच आली होती. पाच हजार स्केअर फूटाचे आलिशान ऑफीस ब्लेझर घालून स्टाफ, येण्या-जाणा-याला बिसलरी पाणी, कॉफी, चहा मोफत. सुरवात त्यांनी महिना चार टक्के व्याजाने केली. पण गेल्या महिन्यात ती एकदम ११ टक्के महिना केली. लाखो लोकांनी पैसे गुंतवले. अगदी ५ हजारापासून लाखांपर्यंत.



पण शनिवारी रात्रीपासून याला टाळ लागलं आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही हप्ते देण्यात आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. आणि आता या कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन