धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी, चौघांचा मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी पेढी परिसरात पारधी समाजाच्या दोन गटात मध्यरात्री शेतात पाणी देण्यावरून हाणामारी झाली. या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. या प्रकरणात येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयावरून दहा जणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे.



मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र आहे. हत्या, बेदम मारहाण करणे, लैंगिक अत्याचार, शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवणे, शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडणे, चोऱ्या, खंडणी वसुली, अपहरण हे प्रकार वाढले आहेत. यात बावी पेढी परिसरातील घटनेची भर पडली आहे.



शेतात पाणी देण्यावरून हाणामारी झाली. या हाणामारीत चार जणांना जीव जाईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर बावी पेढी परिसरात तणावाचे वातावरण आहे. मारहाण प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा