TMKOC : गोकुळधामची गरबा क्विन परतणार! पोपटलाल करणार AI द्वारे तयार केलेल्या भविष्यवाणीचा उघड

  79

मुंबई : तारक मेहता का उलटा चष्मा (TMKOC) या मालिकेत सातत्याने नवनवीन रंजक गोष्टी घडत असतात. अशातच मागील वर्षापासून गोकूलधामची गरबा क्विन म्हणजेच दयाबेन शो सोडून गेल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे गोकुळधामची गरबा क्विन कधी परतणार असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला असताना पोपटलाल AIने तयार केलेला भविष्यवाणीचा खुलासा केला आहे. त्यामुळे गोकुळधामला धक्का बसला आहे. (Entertainment News)



पोपटलालने AI द्वारे तयार केलेल्या भविष्यवाण्या उघड करण्यासाठी अचानक बैठक बोलावली आहे. यावेळी भविष्यवाणीद्वारे गोकुळधाम सोसायटीत नवीन सदस्य लवकरच सोसायटीत येणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर गोकुळधामची गरबा क्विन परत येणार असल्यााची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व सदस्य आनंद झाला आहे. मात्र पोपटलालने आनंदासोबत वाईट बातमीचाही इशारा दिला आहे.


बावरीचं लग्न तिच्या जिवाच्या आकांताने होण्याची शक्यता. श्रीमती सोधी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार, पिंकूला त्याच्या स्वप्नातील नोकरी मिळणार, असल्याचे भविष्यवाणीत सांगितले आहे. मात्र तसेच भिडे त्याचे आदरणीय स्थान गमावणार असून चंपकचाचाजी देखील वर जाणार असा खुलासा केला आहे. त्यामुळे सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या सर्व गोष्टी खरंच ठरणार का? नव्या वर्षात दयाबेन पुन्हा येणार का हे पाहणं रंजक असणार आहे. (TMKOC)

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल