TMKOC : गोकुळधामची गरबा क्विन परतणार! पोपटलाल करणार AI द्वारे तयार केलेल्या भविष्यवाणीचा उघड

मुंबई : तारक मेहता का उलटा चष्मा (TMKOC) या मालिकेत सातत्याने नवनवीन रंजक गोष्टी घडत असतात. अशातच मागील वर्षापासून गोकूलधामची गरबा क्विन म्हणजेच दयाबेन शो सोडून गेल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे गोकुळधामची गरबा क्विन कधी परतणार असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला असताना पोपटलाल AIने तयार केलेला भविष्यवाणीचा खुलासा केला आहे. त्यामुळे गोकुळधामला धक्का बसला आहे. (Entertainment News)



पोपटलालने AI द्वारे तयार केलेल्या भविष्यवाण्या उघड करण्यासाठी अचानक बैठक बोलावली आहे. यावेळी भविष्यवाणीद्वारे गोकुळधाम सोसायटीत नवीन सदस्य लवकरच सोसायटीत येणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर गोकुळधामची गरबा क्विन परत येणार असल्यााची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व सदस्य आनंद झाला आहे. मात्र पोपटलालने आनंदासोबत वाईट बातमीचाही इशारा दिला आहे.


बावरीचं लग्न तिच्या जिवाच्या आकांताने होण्याची शक्यता. श्रीमती सोधी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार, पिंकूला त्याच्या स्वप्नातील नोकरी मिळणार, असल्याचे भविष्यवाणीत सांगितले आहे. मात्र तसेच भिडे त्याचे आदरणीय स्थान गमावणार असून चंपकचाचाजी देखील वर जाणार असा खुलासा केला आहे. त्यामुळे सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या सर्व गोष्टी खरंच ठरणार का? नव्या वर्षात दयाबेन पुन्हा येणार का हे पाहणं रंजक असणार आहे. (TMKOC)

Comments
Add Comment

'आशा' सेविकेच्या संघर्षाची कथा लवकरच पडद्यावर! रिंकूचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये येणार भेटीला

मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या

दिल्लीमध्ये खास भेट! नितीन गडकरींच्या हातून संकर्षणला खास पुस्तक भेट

दिल्ली : अभिनय, लेखन आणि कवितांमधून रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर होता.

Vicky Kaushal : विकी कौशलचा मोठा खुलासा! म्हणाला...'वेळ जवळ आलीय', बाळाच्या आगमनाबाबत दिली मोठी हिंट

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक विकी कौशल (Vickey Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच आईबाबा होणार

७ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जेनिफर विंगेट रोमान्स करणार?

मुंबई: सोनी टीव्हीचा लोकप्रिय आणि थ्रिलिंग शो 'बेहद' आता तिसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची

महाभारतामध्ये कर्णाची भूमिका करणारे पंकज धीर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या टीव्ही मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे

'मनाचे श्लोक' नाही! आता 'तू बोल ना' म्हणायचे, दिग्दर्शक मृण्मयीने जाहीर केले नवे नाव

मुंबई: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता.