ब्रम्ह मुहूर्तावर करा या मंत्राचा जप, लक्ष्मी माता होईल प्रसन्न

मुंबई: हिंदू धर्मात ब्रम्ह मुहूर्ताची वेळ अतिशय शुभ मानली जाते. ब्रम्ह मुहूर्ताचा अर्थ देवाची वेळ. ब्रम्ह मुहूर्ताला अक्षय़ मुहूर्त असेही म्हटले जाते. आपल्या शास्त्रानुसार ब्रम्ह मुहूर्तामध्ये उठताच देवी-देवता तसेच आपल्या इष्ट देवतांची आठवण काढली पाहिजे.

ज्योतिषांच्या मते ब्रम्हमुहूर्तावर उठल्यावर आपल्या हाताकडे पाहून काही मंत्रांचा उच्चार केला पाहिजे. हे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. जाणून घेऊया ब्रम्ह मुहूर्तावर उठल्यावर कोणत्या मंत्राचा उच्चार केला पाहिजे.

कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती,
करमुले तु गोविंदा, प्रभाते करदर्शनम

आपले हात समोर धरून या मंत्राचा जप केला पाहिजे.

गायत्री मंत्र


ओम भूर्भुव: स्व: तस्तवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो न: प्रचोदयात

हा मंत्र म्हटल्याने बुद्धी आणि ज्ञानाचे मार्ग प्रशस्त होतात तसेच लाभही होतात.

महामृत्यूंजय मंत्र


ओम त्र्यम्बकं यजामहे सुगंधिन पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योमर्मुक्षीय मामृतात

या मंत्राच्या उच्चाराने आयुष्यातील सर्व व्याधींचा नाश होतो.

ओम महालक्ष्मी नम:

या मंत्राच्या उच्चाराने लक्ष्मी मातेची कृपा राहते. खर्च पूर्ण होतात तसेच थांबलेली संपत्तीही मिळते.

 
Comments
Add Comment

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव

बीबीसीवर खोटी बातमी, महासंचालक आणि न्यूज चीफचा तडकाफडकी राजीनामा

अमेरिका : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी एक भाषण केले होते. हे भाषण एडिट करुन

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी उद्या होणार सुनावणी, अभियंत्यांची चूक नाही असा वकिलांचा दावा!

ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्यांबाबत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा