Vastu Tips : अंधार झाल्यावर या ३ गोष्टींचे दान करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार सूर्य मावळल्यानंतर काही गोष्टींचे दान करणे योग्य मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती अशी चूक करत असेल तर त्या व्यक्तीला याचे नुकसान भोगावे लागते. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींचे दान रात्रीच्या वेळेस केल्याने नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडू शकतो.


वास्तुशास्त्रानुसार सूर्य मावळल्यानंतर कधीही कोणाला दुधाचे दान देऊ नये. असे केल्याने आर्थिक स्थिती बिघडू शकते. दुधाचा संबंध चंद्राशी तसेच सूर्याशी असतो. रात्रीच्या वेळेस दुधाचे करणे अशुभ असते. यामुळे घराच्या भरभराटीवर परिणाम होऊ शकतो.



वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने दुधापासून बनवलेले दहीही सूर्य मावळल्यानंतर दान करू नये. दहीला शुक्राचे प्रतीक मानले जाते. शुक्र सुख आणि ऐश्वर्याचे देवता आहेत. रात्रीच्या वेळेस याच कारणामुळे दही कोणालाही देऊ नये. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर दही दान केल्यास संकटे चारही बाजूंनी घेरतात आणि व्यक्ती आनंदी राहत नाही.


रात्रीच्या वेळेस मीठाचे दानही अशुभ मानले जाते. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा प्रबळ होते. तसेच प्रगतीमध्ये बाधा येते.


टीप - वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वास्तुशास्त्राची कोणताही सल्ला अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. 
Comments
Add Comment

बारामतीमध्ये ग्लोबल शुगर एआय समिटचे आयोजन

बारामती : फाइंडेबिलिटी सायन्सेसने जाहीर केले आहे की ग्लोबल शुगर एआय समिट 2026 हे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती,

Cancer Fighting Food In Ayurveda: आयुर्वेदातील कोणते पदार्थ कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकतात, जाणून घ्या

मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते.

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी

अवघ्या २ आठवड्यात मोडले सर्व मोठे रेकॉर्ड; जगभरात होते 'या' सिरीजची चर्चा..

Netflix Series : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याच्या वेबसिरीजने सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. २०२६ ची सुरूवात

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या