Winter diet: शरीराला आतून उष्ण ठेवतील किचनमध्ये ठेवलेले हे ५ मसाले

  63

मुंबई: जसजसे तापमान कमी होत जाते तसतसे शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांची गरज भासते. थंडी सुरू झाली की आपण जसे स्वेटर घालतो त्याच प्रमाणे शरीराला आतून उष्णता देण्याचीही गरज असते. खरंतर अनेक पद्धती आहेत ज्यामुळे आपले शरीर आपण आतून गरम ठेवू शकतो. यामुळे आरोग्य चांगले राहील.


तुम्ही ऐकले असेल की जेवणातून आपल्याला ऊर्जा मिते. मात्र खाण्यातून असे काही पदार्थ गेले पाहिजेत की ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. खरंतर शरीराचे तापमान वाढवण्यासाठी खाण्यामध्ये काही मसाले वापरले पाहिजेत. यामुळे शरीरात उष्णता वाढवते.



जिरे


आपण जिऱ्याचा वापर फोडणीसाठी करतो. मात्र थंडीच्या दिवसांत जिऱ्याचे वापर केल्याने शरीर उष्ण राहण्यास मदत होते. पाण्यामध्ये जिरे उकळून प्यायल्याने फायदा होतो.



आले


थंडीत आपण आल्याचा वापर विविध पद्धतीने करतो. चहामध्ये आले वापरले जाते. अथवा काढ्यामध्येही आल्याचा वापर केला जातो.



दालचिनी


तुम्ही मसालेदार चहाबद्दल ऐकले असेल. दालचिनी चहामध्ये टाकल्याने स्वाद वाढतो आणि शरीर गरम राहण्यास मदत होते. दालचिनीमुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.



काळी मिरी


काळी मिरीला चहा, भाज्या तसेच सलाडमध्येही वापरू शकतो. हे खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.



वेलची


थंडीच्या दिवसांत वेलचीचा चहा पिणे चांगले असते. यामुळे केवळ शरीर गरमच राहत नाही तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे