University Exam Date : विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! 'या' तारखेपासून सुरू होणार अभियांत्रिकी, लॉ, फार्मसी, बीएड, एमएडची परीक्षा

  56

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांसह अभियांत्रिकी, फार्मसी, लॉ, बीएएड, एमएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या दिवसातच ही परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागा असे आवाहन करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पदव्युत्तर पदवीसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला आहे. आता चालू शैक्षणिक वर्षात पदवीसाठीही हे धोरण लागू केले आहे. त्यानुसार येत्या १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे.


दरम्यान, परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार किंवा कॉपी न होण्यासाठी विद्यापीठाने विशेष काळजी घेतली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन भरारी पथके नेमली आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत