IND vs AUS: मेलबर्न कसोटीत रंगत, लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट तंबूत, बुमराह-सिराजची कामगिरी

  52

मेलबर्न: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना २६ डिसेंबरला सुरू झाला आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावात बॅटिंग करत आहे. त्यांनी २ विकेट गमावले असून त्यांची धावसंख्या ५३ इतकी आहे.


मार्सन लाबुशेन आणि स्टीव्हन स्मिथ क्रीझवर आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. भारताकडून नितीश रेड्डीने सर्वाधिक ११४ धावांचे योगदान दिले.


सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ४७४ धावा करता आल्या होत्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे १५८ धावांची आघाडी आहे. या सामन्यात सर्व निकाल शक्य आहेत. आता हे पाहावे लागेल ककी भारताच्या उत्तरानंतर ऑस्ट्रेलिया किती वेळ फलंदाजी करणार आणि भारताला किती धावांचे आव्हान देणार.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार