IND vs AUS: मेलबर्न कसोटीत रंगत, लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट तंबूत, बुमराह-सिराजची कामगिरी

  70

मेलबर्न: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना २६ डिसेंबरला सुरू झाला आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावात बॅटिंग करत आहे. त्यांनी २ विकेट गमावले असून त्यांची धावसंख्या ५३ इतकी आहे.


मार्सन लाबुशेन आणि स्टीव्हन स्मिथ क्रीझवर आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. भारताकडून नितीश रेड्डीने सर्वाधिक ११४ धावांचे योगदान दिले.


सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ४७४ धावा करता आल्या होत्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे १५८ धावांची आघाडी आहे. या सामन्यात सर्व निकाल शक्य आहेत. आता हे पाहावे लागेल ककी भारताच्या उत्तरानंतर ऑस्ट्रेलिया किती वेळ फलंदाजी करणार आणि भारताला किती धावांचे आव्हान देणार.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र