IND vs AUS: मेलबर्न कसोटीत रंगत, लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट तंबूत, बुमराह-सिराजची कामगिरी

मेलबर्न: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना २६ डिसेंबरला सुरू झाला आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावात बॅटिंग करत आहे. त्यांनी २ विकेट गमावले असून त्यांची धावसंख्या ५३ इतकी आहे.


मार्सन लाबुशेन आणि स्टीव्हन स्मिथ क्रीझवर आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. भारताकडून नितीश रेड्डीने सर्वाधिक ११४ धावांचे योगदान दिले.


सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ४७४ धावा करता आल्या होत्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे १५८ धावांची आघाडी आहे. या सामन्यात सर्व निकाल शक्य आहेत. आता हे पाहावे लागेल ककी भारताच्या उत्तरानंतर ऑस्ट्रेलिया किती वेळ फलंदाजी करणार आणि भारताला किती धावांचे आव्हान देणार.

Comments
Add Comment

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण

भारताचे सलग चौथ्या टी-२० विजयाकडे लक्ष

आज तिरुवनंतपुरमला श्रीलंकेविरुद्ध सामना तिरुवनंतपुरम : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवर आधीच कब्जा मिळवलेल्या