Jioने दिला झटका, १९ आणि २९ रूपयांच्या प्लानमध्ये केले मोठे बदल

मुंबई: जिओने(jio) आपल्या दोन प्लान्समध्ये बदल केले आहेत. दोन्हीही डेटा वाऊचर आहेत जे अतिरिक्त डेटासाठी युजर्सची पहिली पसंती असते. आम्ही बोलत आहोत जिओच्या १९ रूपये आणि २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल.


या दोन्ही प्लान्समध्ये युजर्सला सध्याच्या प्लानपर्यंतची व्हॅलिडिटीसाठी डेटा मिळतो. येथे १९ रूपयांमध्ये कंपनी १ जीबी डेटा ऑफर करते. तर २९ रूपयांमध्ये कंपनी २ जीबी डेटा ऑफर करते. याची व्हॅलिडिटी बेस प्लान इतकीच असते.


जर तुमचा बेस प्लान ७० दिवसांचा आहे आणि तुम्ही पहिल्याच दिवशी १९ रूपयांचा रिचार्ज केला तर तुम्ही ७० दिवसांपर्यंत १ जीबी डेटा वापरता येतो. दरम्यान, कंपनीने या प्लान्सच्या व्हॅलिडिटीबमध्ये बदल केला आहे. आता या वाऊचर्ससोबत तुम्हाला बेस प्लान इतकी व्हॅलिडिटी मिळणार नाही.


१९ रूयांच्या डेटा वाऊचरसाठी १ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी १ जीबी डेटा मिळेल. तुम्ही ज्या दिवशी रिचार्ज कराल तर त्या दिवसासाठी तुम्हाला डेटा मिळेल. तर २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल बोलायचे झाल्यास यात ग्राहकांना २ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी २ जीबी डेटा मिळेल.


नुकत्याच ट्रायने दिलेल्या एका आदेशात टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस आणि एसएमएससाठी वेगवेगळे रिचार्ज करा असे म्हटले आहे. जिओ आणि एअरटेलने अशा रिचार्ज प्लान्सना विरोध करत होते. आता त्यांना या पद्धतीचे प्लान जारी करावे लागेल याची किंमत कमी होईल.

Comments
Add Comment

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.