Health Tips: थंडीच्या दिवसांत दररोज किती अंडी खावीत?

मुंबई: संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्याचे आरोग्यासाठी(Health)अनेक फायदे होतात. अंड्यामध्ये प्रोटीनसह अनेक महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरास इन्स्टंट एनर्जी मिळते.

थंडीच्या दिवसांत अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. या दिवसांत शरीलाला उष्णता देणाऱ्या पदार्थांची गरज असते. त्यामुळे या मोसमात अंडीही मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. मात्र अंडी खाण्याचेही काही प्रमाण असते. थंडीच्या दिवसांत शरीर उबदार राखणयासाठी दररोज अंडी खाणे फायदेशीर ठरते.

अंड्यांमध्ये प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला गरम राखण्यात मदत होते. आज जाणून घेऊया थंडीत दररोज किती अंडी खाल्ली पाहिजे. तज्ञांनुसार थंडीच्या दिवसांत दररोज १ अथवा २ अंडी खाणे फायदेशीर ठरते.



व्हिटामिन डीने परिपूर्ण असलेली अंडी हाडांसाठीही अतिशय परिपूर्ण आहेत. मेंदूच्या पेशींचे कार्यही सुरळीत राहते. याशिवाय हार्मोनल फंक्शनला बॅलन्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.

अंड्यामध्ये हाय प्रोटीन आणि ओमेगा ३ सारखे खास गुण असतात जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत शरीराची शक्तीही वाढवतात. थंडीच्या दिवसांत केस गळण्याची समस्याही वाढते. अशातच अंड्याचे सेवन केल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होते.

 
Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर