Winter Health : हिवाळ्यात सारखीचं सू सू होतेय ?

मुंबई : गेले काही दिवस महाराष्ट्रात थंडी जाणवतेय. पाण्यात हात जरी घातला तरी एकदम थंडगार पाणी हाताला लागतंय. हिवाळ्यात आरोग्याच्या समस्या आणि त्वचे संबंधित समस्या निर्माण होत असतात. हिवाळ्यात शरीराची आणि त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या दिवसातआरोग्याच्या तक्रारीसह आणखी एक तक्रार जास्त जाणवते ती म्हणजे वारंवार सू सू होते किंवा एसीमध्ये बसल्यावर हा त्रास सूरू होतो. काहींना एसीमध्ये लागवीचा प्रॉब्लेम असतोच. पण हिवाळ्यात सू सू ला पुन्हा पुन्हा जाण्याची समस्या जास्तच जाणवते. पण, याच दिवसात का वारंवार सू सू का होते? यामागची कारण काय असतील? तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या,याची कारणे आणि टीप ज्यामुळे तुमची ही समस्या कमी होईल.



वारंवार सू सू का होते?


मानवाच्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास असावे लागते. पण, या दिवसात जेव्हा थंडी जास्त वाढते तेव्हा हे तापमान राखण्यासाठी रक्ताभिसरण अधिक प्रमाणात होणे आवश्यक असते. हिवाळ्यात सामान्य पाणी पिण्यापेक्षा तुम्ही थोडे पाणी कोमट करून पिऊ शकतात. याशिवाय शरीर उबदार ठेवण्यासाठी विशेषतः कान झाकून ठेवा. चहा आणि कॉफी सारख्या कॅफिन युक्त पदार्थांचा वापर कमी प्रमाणात करा. याशिवाय रात्री गरम दुधासोबत हळद, केशर, दालचिनी आणि अंजीर चे सेवन करा. तुमची खोली आणि घर शक्य होईल तितके उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.यासाठी हृदय खूप जलद गतीने आणि वारंवार पंप होत असते. या सर्व गोष्टींसह तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकता. ज्यामुळे वारंवार बाथरूमला जाण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकेल.



यावरील टिप्स –


१) थंडीच्या दिवसात तुम्ही थोडं पाणी कोमट करून प्यायला हवे.
२) शरीर गरम राहण्यासाठी कान झालुं झोपावे.
३) चहा, कॉफी कमी प्रमाणात प्यावे.
४) घरातील खोल्या उबदार ठेवाव्या.
५) रात्री झोपण्यापूर्वी गरम हळदी, केशर, दालचिनी आणि अंजीर दुध प्यावे.
६) शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही सूपसुद्धा पिऊ शकता.
७) जास्तच थंडी जाणवत असल्यास स्वेटर परिधान करून झोपावे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास