Astrology: तुमच्या घरात कामधेनु गायीची मूर्ती आहे का? तर हे जरूर वाचा

मुंबई: कामधेनु गायीला सर्व गायींची माता म्हटले जाते. घरात कामधेनु गायीची मूर्ती असणे शुभ मानले जाते. मात्र जर ही मूर्ती योग्य दिशेला ठेवली तर त्याचे अनेक लाभ होतात.


वास्तुनुसार घरात कामधेनु गायीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. कामधेनु गायीची मूर्ती घरात ठेवल्याने सुख, समृद्धी येते तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात.


जर तुमच्या घरातही कामधेनु गायीची मूर्ती ठेवलेली आहे तर आजच ती जागा तपासून घ्या आणि योग्य ठिकाणी ठेवा. घरात कामधेनु गायीची मूर्ती नेहमी उत्तर पूर्व दिशेला असावी.


उत्तर-पूर्व दिशा ही अध्यात्मिक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानली आहे. तुम्ही कामधेनु गाय घरात अथवा ऑफिसमध्ये ठेवू शकता. हिंदू धर्मात पूर्वोत्तर दिशेला सगळ्यात चांगले मानले आहे. या दिशेला पवित्र स्थान म्हणतात. अशी मान्यता आहे की या दिशेला देवी-देवतांचा वास असतो.


यासाठी कामधेनु गायीची मूर्ती नेहमी योग्य दिशेला ठेवा. कामधेनु गाय सर्व गायींची माता असल्याने घरात सुख-समृद्धी, धनधान्य वृद्धीसाठी ती नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवा.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.