PHOTOS: सूर्यकुमार यादवच्या न्यू लूकची जोरदार चर्चा, भावाचा नवा अंदाज

  110

मुंबई: भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या मुंबईसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहे. सूर्या नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसला होता. आता तो विजय हजारे ट्रॉफी खेळताना दिसणार आहे. आज २१ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यातच सूर्याचा नवा लूक समोर आला आहे.

सूर्याच्या या नव्या लूकची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या नव्या लूकचे फोटो शेअर केलेत. या लूकमध्ये सूर्या एका नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. आपल्या या लूकमध्ये सूर्याने क्लीन शेव केले आहे.

 


सूर्या टीम इंडियाचा टी-२० कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने २०२४मध्ये टी-२० वर्ल्डकपनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्याला टी-२०चा कर्णधार बनवण्यात आले.

आतापर्यंत सूर्याने कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी १७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत या दरम्यान त्याने ५३० धावा केल्या.
Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे