Vastu tips: जवळच्या व्यक्तीकडून फुकट कधीच घेऊ नका या ३ गोष्टी

मुंबई: अनेकदा लोक एकमेकांकडून फुकट वस्तू घेतात. वास्तुशास्त्रात सर्व गोष्टी फुकटमध्ये घेणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. असे केल्याने जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.


वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या वस्तू जवळच्या व्यक्तींकडून कधीही फुकट घेणे चांगले मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार कधीही मीठ कोणाकडून फुकट घेऊ नये. मीठाचा संबंध शनीशी सांगितला आहे.


जर मीठ तुम्ही कधीही फुकट घेत असाल तर त्याच्या बदली दुसरी कोणतीतरी वस्तू दिली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जर मी फुकटात घेत असाल तर जीवनात रोग आणि कर्जाची समस्या वाढू शकते.


वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने सुई कधीही फुकट घेऊ नये. तसेच या सुईचा वापरही करू नये. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीकडून फुकटता सुई घेतल्याने जीवनात नकारात्मकता वाढू लागते. तसेच घरच्यांसोबतचे प्रेमसंबंधही कमी होतात.


वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला रुमालही कधी कोणाकडून फुकट घेतला नाही पाहिजे. तसेच इतर कोणाचाही रूमालही वापरू नये. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही फुकटात घेतलेला रूमाल वापरत असाल तर यामुळे त्या दोन व्यक्तींमध्ये वाद होऊ शकतात.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड