स्वतःच्या फोटोला वाहिली श्रद्धांजली, नंतर केली आत्महत्या

सोलापूर : प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून जेसीबी ऑपरेटर तरुणाने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या फोटोला श्रद्धांजली वाहून दोरीने पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. कटफळ (ता. सांगोला) येथील फॉरेस्टमधील पाझर तलावाजवळ उघडकीस आली. संजय भगवान केदार (वय २५, रा. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.


गार्डी येथील फाटे याच्याकडे असलेल्या जेसीबी मशीनवर संजय केदार हा ऑपरेटर (चालक) म्हणून कामास होता. दरम्यान संजयने स्वतःच्या मोबाइलवरून मालक फाटे यांच्या मोबाइलवर फोन करून माझे एका मुलीवर प्रेम आहे, ती मला लग्नास नकार देत असल्यामुळे आता माझी जगण्याची इच्छा संपल्याचे सांगून त्याने फोन बंद केला.

त्यानंतर संजयने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर त्याचे लोकेशनही पाठविले. त्यानंतर फाटे व त्यांचा मित्रांनी मिळून संजयला शोधत त्याने पाठवलेल्या लोकेशनवर गेले. कटफळ शिवारातील दुधाळवाडी फॉरेस्टमध्ये तो वापरत असलेली दुचाकी मिळून आली.

Comments
Add Comment

'UP पॅटर्न'चा धसका! नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'बुलडोझर ॲक्शन'ची जोरदार चर्चा

अवैध बांधकामे, गुन्हेगारी अड्डे जमीनदोस्त; "गुन्हेगारांना माफी नाही, कायदा सर्वांसाठी समान" – मुख्यमंत्र्यांचे

Maharashtra Weather Update : पुढील ७२ तासांत राज्यावर कोणते मोठे संकट? प्रशासनाचा स्पष्ट इशारा; 'अति महत्वाचं काम' म्हणजे नेमकं काय?

काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा कहर आणि अतिवृष्टी अनुभवल्यानंतर, आता भारतीय हवामान

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

पुणे : पिंपरी-चिंचवडजवळच्या किवळे (Kiwale) येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज दुहेरी

गुन्हेगारी स्टाईलने 'रिल्स' बनवणा-याला दिला पोलिसांनी दणका

पुणे : दिवाळीच्या उत्सवात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात. अनेकजण आपल्या व्यवसायाच्या

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले

पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार