Nilkamal Boat Accident : मुंबई फिरण्यासाठी आलेल्या आहेर कुटुंबाची ती सफर शेवटची ठरली

  185

तीन वर्षाच्या बाळासह अख्ख कुटुंब समुद्रात बुडालं


मुंबई : मुंबई ही सगळ्यांना भुरळ घालणारी नगरी आहे. काहीजण कामानिमित्त तर काहीजण फिरण्यासाठी अनेकदा कित्येक किलोमीटर लांबून मुंबईत येतात. मुंबईतल्या समुद्र सफारीच अख्ख्या जगाला वेड आहे. मात्र काल (दि.१८/१२/२०२४ ) सायंकाळच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेल्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवाशांचे प्राण गेले आहेत. या मृत्यू पावलेल्या प्रवाशांपैकी पिपंळगावातील आहेर कुटुंबाचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला.



नाशिक जिल्ह्यातील पिपंळगाव बसवंत येथील नाना आहेर हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईत दम्याच्या उपचारासाठी आले होते. दरम्यान त्यांनी पत्नी व मुलासह गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्र सफारीचा आनंद घेण्याचे ठरवले होते. मात्र हि सफर त्यांच्या आयुष्यातली शेवटची सफर ठरली. या घटनेने पिंपळ गावात शोककळा पसरली आहे.


Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी