Maharashtra Cabinet Expansion : मी शपथ घेतो की.... मंत्रिमंडळाच्या शपथविधीला सुरूवात

  63

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम घेतली मंत्रिमंडळाची शपथ


राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेटमंत्रिपदाची संस्कृत भाषेत शपथ घेतली


शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ


बीडमध्ये दुसरे मंत्रिपद, पकंजा मुंडेंनी घेतली कॅबेनिटमंत्रिपदाची शपथ


पाटणचे आमदार शंभूराजे देसाई कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.


अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्रिपद, राज्यपालांनी दिली शपथ


खान्देशच्या मातीला नमन करत जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


शिवसेनेचे नेते दादा भूसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


दत्तात्रय भरणे यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


आदिती तटकरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


सातारा विधानसभेतून आमदार शिवेंद्रराजे भोसले शपथ घेण्यासाठी येताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


संजय शिरसाट यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


शिवसेना पक्षाचे नेते भरत गोगावले यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


मकरंद पाटील, आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


राष्ट्रवादी गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनीही घेतली शपथ


हिंदू धर्मरक्षक नितेश राणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ


राधाकृष्ण विखेपाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, ⁠संजय राठोड, धनंजय मुंडे, ⁠अतुल सावे, नरहरी झिरवळ, ⁠संजय सावकारे, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर यांनीही कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.



कोणी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ?


माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, योगेश कदम, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.

Comments
Add Comment

रत्नागिरीत एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बसला सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टँकरने धडक

बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे प्रापर्टी डीलर आणि काँग्रेस नेते अकबर चौधरी यांनी पोलिसांकडे बिश्नोई

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली