Delhi Schools: दिल्लीच्या शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी देणारा कॉल, तपास सुरू

नवी दिल्ली: दिल्लीच्या अनेक शाळांमध्ये शुक्रवारच्या सकाळी एक धमकीवजा फोन आला. कॉलची माहिती दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर लगेचच तपास सुरू करण्यात आला. तपासात अद्याप पर्यंत काही संशयास्पद आढळलेले नाही. ज्या शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे त्यात ईस्ट ऑफ कैलाश डीपीएस, सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूलचा समावेश आहे.

याआधी ८ डिसेंबरला आला होता मेल


याआधी दिल्लीच्या ४० हून अधिक शाळांना ८ डिसेंबरला रात्री ११.३८च्या सुमारास याच पद्धतीचा धमकीवजा ईमेल आला होता. यात दावा करण्यात आला होता की त्यांनी कॅम्पसमध्ये बॉम्ब लावले आहेत. मेलमध्ये म्हटले होते की बॉम्ब फुटले तर मोठे नुकसान होईल. मेल पाठवणाऱ्या स्फोट रोखण्यासाठी ३० हजार डॉलरची मागणी केली होती.

शाळा व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करताना मुलांना परत पाठवले होते. तसेच फायर ब्रिगेड आणि पोलिसांना सूचना दिली होती. तपासानंतर हा मेल फेक असल्याचे समजले होते.
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी