४० टन वजनाच्या दगडाने घेतला ७ जणांचा बळी; तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळाचा हाहाकार

तामिळनाडू: शनिवार पासून चेन्नईजवळ धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने राज्याची दुर्दशा केली. सोसाट्याचा वारा आणि जोरदार सरींसोबत फेंगल वादळामुळे तामिळनाडूतील लोक त्रस्त झाली आहेत. घरांसोबत ,गाड्यांचेही नुकसान झाले आहे.



या अवकाळी पावसाने तिरुवन्नमलाई येथील एका टेकडीवरून भूस्खलन झाले. माती, दगडांचे ढिगारेच्या ढिगारे कोसळले. याच दरम्यान ४० टन वजनाचा दगड खाली आला आणि व्हीयूसी नगर च्या रस्त्यावर असलेल्या घरांवर पडला. त्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ह्यात ५ लहान मुलांचा समावेश असल्याचे कळते आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून ४ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.तामिळनाडूचे उपमुखमंत्री उदयनीधी स्टॅलीन यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने