४० टन वजनाच्या दगडाने घेतला ७ जणांचा बळी; तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळाचा हाहाकार

तामिळनाडू: शनिवार पासून चेन्नईजवळ धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने राज्याची दुर्दशा केली. सोसाट्याचा वारा आणि जोरदार सरींसोबत फेंगल वादळामुळे तामिळनाडूतील लोक त्रस्त झाली आहेत. घरांसोबत ,गाड्यांचेही नुकसान झाले आहे.



या अवकाळी पावसाने तिरुवन्नमलाई येथील एका टेकडीवरून भूस्खलन झाले. माती, दगडांचे ढिगारेच्या ढिगारे कोसळले. याच दरम्यान ४० टन वजनाचा दगड खाली आला आणि व्हीयूसी नगर च्या रस्त्यावर असलेल्या घरांवर पडला. त्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ह्यात ५ लहान मुलांचा समावेश असल्याचे कळते आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून ४ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.तामिळनाडूचे उपमुखमंत्री उदयनीधी स्टॅलीन यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे