Horoscope : बुध-गुरुचे परिवर्तन; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा!

  39

मुंबई : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये परिवर्तन होते. ग्रहांच्या परिवर्तनामुळे अनेक राशींना याचा फायदा होतो तर काहींना तोटा. सध्या गुरू वृषभ राशीमध्ये तर बुध वृश्चिक राशीत परिवर्तन झाला आहे. यामुळे गुरू आणि बुध हे दोन्ही ग्रह समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग (Samsaptak Rajyog) तयार झाला आहे. या समसप्तक राजयोगाचा काही राशीतील लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास.



वृषभ रास


या राशीमध्ये गुरु मजबूत स्थितीत असून या राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. या राशीतील लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. इतर लोक तुमच्या कामाचे कौतुक करणार आहे. तुमच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी देखील संपणार आहेत.



सिंह रास


समसप्तक राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळून बढती मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळवू शकणार आहात. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता आहे. नात्यात गोडवा येण्याची शक्यता आहे.



वृश्चिक रास


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग देखील खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. करियरमध्ये तुम्हाला अनेक संधी मिळू शकणार आहेत. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात चांगला नफा मिळू शकतो.


(टीप - वरील माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित दिली आहे. 'प्रहार' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)

Comments
Add Comment

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि

पालिकेच्या भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' तंत्रज्ञ!

मुंबई : एका माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नातून असे उघड झाले आहे की, मुंबईतील भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' प्रयोगशाळा

आता मुंबईतही भटक्या कुत्र्यांची तक्रार तीन वेळा घेतली जाणार!

अखेर पालिका प्रशासनाला जाग! मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर आठवड्यातून

Pankaja Munde: वैद्यनाथ बँक निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव

परळी वैजनाथ: राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे वैद्यनाथ अर्बन बँकेवर वर्चस्व कायम

त्या फक्त अमिताभजींच्या पत्नी आहेत म्हणून... कंगना रणौतने जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा

देशातील ६११५ रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा - अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील ६,११५ रेल्वे स्थानकांवर मोफत Wi-Fi सुविधा देत आहे. ही माहिती सरकारने आज,