Horoscope : बुध-गुरुचे परिवर्तन; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा!

  38

मुंबई : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये परिवर्तन होते. ग्रहांच्या परिवर्तनामुळे अनेक राशींना याचा फायदा होतो तर काहींना तोटा. सध्या गुरू वृषभ राशीमध्ये तर बुध वृश्चिक राशीत परिवर्तन झाला आहे. यामुळे गुरू आणि बुध हे दोन्ही ग्रह समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग (Samsaptak Rajyog) तयार झाला आहे. या समसप्तक राजयोगाचा काही राशीतील लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास.



वृषभ रास


या राशीमध्ये गुरु मजबूत स्थितीत असून या राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. या राशीतील लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. इतर लोक तुमच्या कामाचे कौतुक करणार आहे. तुमच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी देखील संपणार आहेत.



सिंह रास


समसप्तक राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळून बढती मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळवू शकणार आहात. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता आहे. नात्यात गोडवा येण्याची शक्यता आहे.



वृश्चिक रास


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग देखील खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. करियरमध्ये तुम्हाला अनेक संधी मिळू शकणार आहेत. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात चांगला नफा मिळू शकतो.


(टीप - वरील माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित दिली आहे. 'प्रहार' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी