IPL 2025 : प्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून रंगणार आयपीएल २०२५चे सामने

बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर


नवी दिल्ली : क्रिकेटप्रेमी (Cricket Lovers) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलची (IPL League) आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy 2025) चर्चा आणि आयपीएल २०२५ (IPL 2025) मेगा लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना यासाठीचे वेळापत्रक (IPL Timetable) जारी करण्यात आले आहे.



बीसीसीआयने (BCCI) आयपीएल २०२५चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर लगेचच आयपीएल २०२५ सुरु होणार आहे. हा सामना १४ मार्च ते २५ मे या कालावधीत खेळला जाणार आहे.


दरम्यान, बीसीसीआयने आयपीएलच्या तिन्ही सीझनच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, २०२५चा पहिला हंगाम १४ मार्च ते २५ मे या कालावधीत खेळवला जाईल. दुसरा हंगाम १५ मार्च रोजी व अंतिम सामना ३१ मे रोजी होईल. तसेच आयपीएल २०२७ ची तारीख देखील समोर आली आहे. २०२७ चा आयपीएल सामना १४ मार्च ते ३० मे या कालावधीत असणार आहे.

Comments

Ipl 2026    November 19, 2025 04:33 AM

nice

Ipl 2026    November 19, 2025 04:33 AM

nice

Add Comment

Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी देश सज्ज, २३ राज्यांतील १०० वारसा स्थळांवर सामूहिक योगाभ्यास

नवी दिल्ली : देशभरात रविवारी, २१ जून रोजी १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची जय्यत तयारी सुरू असताना, आयुष

Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना,

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने