Dnyanvapi : ज्ञानवापी प्रकरणी मुस्लीम पक्षाला सुप्रिमची नोटीस

नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाशी संबंधित प्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू पक्षाने ज्ञानवापीशी संबंधित सर्व १५ खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करावेत, जेणेकरून त्यांची एकत्रित सुनावणी होईल, अशी मागणी केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला नोटीस बजावली आहे. मुस्लिम पक्षाला २ आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.


ज्ञानवापीशी संबंधित ९ खटले वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात तर ६ खटले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग, वाराणसी यांच्या न्यायालयात सुरू आहेत. गेल्या महिन्यात याचिकाकर्त्या लक्ष्मी देवी आणि अन्य तीन महिलांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी ज्ञानवापीशी संबंधित काही प्रकरणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग, जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात प्रलंबित असल्याचे म्हटले होते. पुनर्विचार याचिकांसह काही प्रकरणे अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

Comments
Add Comment

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने