Alandi Yatra : आळंदी यात्रेसाठी पीएमपीच्या सुटणार जादा बस!

  123

पुणे : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी (Alandi Yatra) येत्या रविवारपासून शुक्रवारपर्यंत पीएमपीच्या (PMP Bus) ३४३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरित करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येत आहे.



यात्रेदरम्यान मंगळवार (ता. २६), बुधवार (ता. २७) व शुक्रवारी (ता. २८) रात्र बससेवा सुरू करण्यात येणार आहे. आळंदी यात्रेसाठी स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी या स्थानकांवरून जादा बस सुटणार आहेत. याच स्थानकांवरून भाविकांच्या गर्दीनुसार रात्र बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


ही विशेष बससेवा रात्री १० नंतर सुरू होईल. त्यासाठी नियमित तिकीट दरापेक्षा ५ रुपये अधिक तिकीट दर आकारणी होईल. तसेच एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पासधारकांस यात्रा कालावधीत रात्री १० नंतरच्या जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही. (Alandi Yatra)

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या