CBSC बोर्डाकडून १०वी-१२वीचे वेळापत्रक जारी!

'या' तारखेपासून सुरु होणार परीक्षा


मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) २०२५ च्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर (SSC HSC Exam Timetable) करण्यात आल्या आहेत. याबाबतचे सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार यंदा १०वी व १२वी सीबीएससी बोर्डाच्या (CBSC Board) परीक्षा एकाच दिवशी सुरु होणार आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०२५ पासून १०वी-१२वी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. १०वीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहेत.


सीबीएसईने सांगितले की, "विद्यार्थ्याने निवडलेल्या कोणत्याही २ परीक्षा एकाच तारखेला होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी ४० हजारांहून जास्त विषयांचे संयोजन टाळून तारीख पत्रक तयार केले गेले आहे. सीबीएसईने परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे ८६ दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २३ दिवस आधीच वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (CBSC Board Exam)

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी