Tirupati Balaji Darshan : आनंदवार्ता! स्थानिक नागरिकांना मिळणार २ तासात वेंकटेश्वराचे दर्शन

तिरुपती देवस्थान मंडळाने घेतला निर्णय


अमरावती : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात (Tirupati Balaji Temple) नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी भाविकांना २० ते ३० तास लागतात. मात्र आता अवघ्या काही तासातच भाविकांना दर्शन (Tirupati Balaji Darshan) मिळण्यासाठी तिरुपती देवस्थान मंडळाने (Tirupati Devasthanam Trustee) निर्णय घेतला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिर मंडळाने विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे नवीन व्यवस्थेअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तिरुपतीच्या स्थानिक नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना अवघ्या २ तासांत व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.


दरम्यान, विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्यात येणार आहे. व्हीआयपी दर्शनाबाबत वाद कायम असून, यावर आणखी प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी मंडळाचे सदस्य श्यामला राव यांनी सांगितले. (Tirupati Balaji Darshan)

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही