Tirupati Balaji Darshan : आनंदवार्ता! स्थानिक नागरिकांना मिळणार २ तासात वेंकटेश्वराचे दर्शन

  154

तिरुपती देवस्थान मंडळाने घेतला निर्णय


अमरावती : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात (Tirupati Balaji Temple) नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी भाविकांना २० ते ३० तास लागतात. मात्र आता अवघ्या काही तासातच भाविकांना दर्शन (Tirupati Balaji Darshan) मिळण्यासाठी तिरुपती देवस्थान मंडळाने (Tirupati Devasthanam Trustee) निर्णय घेतला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिर मंडळाने विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे नवीन व्यवस्थेअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तिरुपतीच्या स्थानिक नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना अवघ्या २ तासांत व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.


दरम्यान, विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्यात येणार आहे. व्हीआयपी दर्शनाबाबत वाद कायम असून, यावर आणखी प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी मंडळाचे सदस्य श्यामला राव यांनी सांगितले. (Tirupati Balaji Darshan)

Comments
Add Comment

भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

फोन नाल्यात फेकला कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत