Tirupati Balaji Darshan : आनंदवार्ता! स्थानिक नागरिकांना मिळणार २ तासात वेंकटेश्वराचे दर्शन

  102

तिरुपती देवस्थान मंडळाने घेतला निर्णय


अमरावती : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात (Tirupati Balaji Temple) नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी भाविकांना २० ते ३० तास लागतात. मात्र आता अवघ्या काही तासातच भाविकांना दर्शन (Tirupati Balaji Darshan) मिळण्यासाठी तिरुपती देवस्थान मंडळाने (Tirupati Devasthanam Trustee) निर्णय घेतला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिर मंडळाने विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे नवीन व्यवस्थेअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तिरुपतीच्या स्थानिक नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना अवघ्या २ तासांत व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.


दरम्यान, विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्यात येणार आहे. व्हीआयपी दर्शनाबाबत वाद कायम असून, यावर आणखी प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी मंडळाचे सदस्य श्यामला राव यांनी सांगितले. (Tirupati Balaji Darshan)

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व