Karnataka Encounter : २० वर्षांनंतर वॉन्टेड नक्षलवादी गोळीबारात ठार!

बेंगळूरु : कर्नाटमकधील (Karnataka Encounter) पश्चिम घाट परिसरात आज नक्षलविरोधी दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवादी नेत्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. विक्रम गौडा (Vikram Gawda) असे मृत नेत्याचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक पोलीस (Karnataka Police) गेल्या २० वर्षांपासून दक्षिण भारतातील मोस्ट वॉन्टेड माओवादी नेत्यापैकी एक विक्रम गौडाचा शोध घेत होते आणि प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्याला अनेकवेळा शोधूनही कारवाई केली, तरीही त्याला पकडता आले नाही. अखेर पोलिसांच्या कारवाईत त्यांचा मृत्यू झाला आहे, असे राज्याचे गृहमंत्री जी.परमेश्वरा (G. Parmeshwara) यांनी सांगितले.



दरम्यान, त्याच्यासोबत असलेले विक्रम गौडा यांचे इतर तीन साथीदार मात्र पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. अधिकाऱ्यांनी प्रदेशात कोम्बिंग ऑपरेशन सुरू ठेवले आहे.




Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च