CET Exam Syllabus : सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर; प्रश्न संख्येत झाला बदल!

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे (Maharashtra Government) दरवर्षी सीईटी परीक्षा (CET Exam) घेण्यात येते. यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, अग्रिकल्चरसह एमबीए, एमसीए, बीसीए, बीएमएस बीबीए यासारख्या अभ्यासक्रमांसाठी घेत असलेल्या प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेण्यात येतात. सीईटी सेलने (CET Cell) आगामी शैक्षणिक सत्राची सुरुवात केली असून याबाबतचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. मात्र यंदा अभ्यासक्रमात काहीसा बदल (CET Exam Syllabus) करण्यात आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २०२५-२६ सत्रात बीबीए-बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठीच्या प्रश्नसंख्येत बदल करण्यात आला आहे. ४० प्रश्नांच्या पेपरमध्ये ३० व ३० प्रश्न असणाऱ्या पेपरमध्ये ४० प्रश्न असणार आहेत. तसेच लॉजिकल रिझनिंग, अस्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वाण्टिटेटिव्ह अ टिट्यूड आणि व्हर्बल अबिलिटी या चार विषयांवर २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.


दरम्यान, ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड एमसीक्यू पध्दतीने होणार असून यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाहीत. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन शास्त्र विषयांसाठी जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी मुबलक वेळ उपलब्ध होणार आहे, असे सीईटी कक्षाने म्हटले आहे. (CET Exam Syllabus)

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "