Health : दररोज मूठभर खा हे ड्रायफ्रुट, नजरेचा चश्मा लावण्याची गरज नाही

  57

मुंबई: जसजसे वय वाढते तसतसे नजर कमजोर होत जाते. मात्र आजकाल कमी वयातही डोळ्यांची नजर कमी होऊ लागली आहे. याचे एक मुख्य कारण शरीरातील पोषकतत्वांची कमतरता हे आहे.नजर कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेकदा एखाद्या आजारामुळे डोळ्यांची नजर कमी होऊ लागे. अनेकदा डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो.


गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे व्हिटामिन अतिशय फायदेशीर असते. मात्र तुम्हाला गाजर खाणे आवडत नसेल तर असे एक ड्रायफ्रुट आहे जे खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.


एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे की पिस्ता खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखले जाते. पिस्तामध्ये ल्युटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. डोळ्यांना निळ्या किरणांपासून होणाऱ्या नुकसानापासून बचावासाठी पिस्ता फायदेशीर आहे. ल्युटिन डोळ्यांच्या रेटिनासाठी फायदेशीर मानले जाते.



जर तुम्ही दररोज पिस्ताचे सेवन करत असाल तर यामुळे शरीरात ल्युटिनचा स्तर केवळ १२ आठवड्यांत दुप्पट होतो. पिस्तामध्ये ल्युटिनसोबत नॅचरल फॅट्सही आढळतात. यामुळे शरीरात शोषले जाते. दररोज ५० ग्रॅम पिस्ता खाल्ल्याने तुम्हाला शरीरात बदल दिसतील.


टीप - वर लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही. कोणताही सल्ला अमलात आणण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत