मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला घरबसल्या मतदानाचा लाभ

मुंबई : ईसीआयने केवळ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच नव्हे तर मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्यास सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी घरोघरी मतदान हा उपक्रम सुरू केला असून यामध्ये माटुंग्यातील अखिल कुंज सोसायटीतील ९४ वर्षाच्या हेमतीनी भाटियांनी घरबसल्या मतदान केले.


तर पद्मश्री विजेत्या ८२ वर्षीय कल्याण सुंदरम यांनी देखील घरबसल्या मतदान केले.


kalyan

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर, भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यभरात घरोघरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.



१२डी फॉर्म सादर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ईसीआय ने केवळ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच नव्हे तर मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्यास सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी हा उपक्रम सुरू केला.

Comments
Add Comment

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा

​Mahachatur AI Chatbot : महाचतुर एआय चॅटबॉटमुळे' कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​

असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करू​ -​ ​मंगलप्रभात लोढा​,कौशल्य विकास

Pod Taxis In Thane And Borivali : ठाणे आणि मीरा भाईंदरमध्येही धावणार पॉड टॅक्सी; कसे असतील मार्ग जाणून घ्या?

ठाणे : मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखद आणि गारेगार होणार आहे. वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी

Legislative Council Elections : विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांकडून ‘वेट अँड वॉच’

अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक; बच्चू कडूंच्या नावावरून शिवसेनेत अंतर्गत विरोध मुंबई : राज्यातील विधान

ILS Law College : पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयाला दणका

 बेकायदा शुल्क व्याजासह परत करण्याचे आदेश; चौकशी समितीच्या अहवालानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने