BSNL ने Jio-Airtel ला टाकले मागे, लाँच केली भारतात पहिली Satellite-to-Device सर्व्हिस

मुंबई: टेलिकॉम सेक्टरमधील सरकारी कंपनी बीएसएनएलने(BSNL) भारतात सॅटेलाईट टू डिव्हाईस सर्व्हिस लाँच केली आहे. बीएसएनएल देशातील पहिली कंपनी बनली आहे ज्यांनी सर्व्हिस लाँच केली आहे. या सर्व्हिसच्या मदतीने तुम्ही नेटवर्क नसतानाही टेलिकॉम सर्व्हिसेसचा वापर करू शकाल.


यासाठी बीएसएनएलने अमेरिकी सॅटेलाईट कम्युनिकेशन कंपनी Viasat सोबत पार्टनरशिप केली. कंपनीने सॅटेलाईट बेस्ड टू वे मेसेजिंग सर्व्हिसची सफल डेमो इंडियन मोबाईल काँग्रेस २०२४मध्ये केली होती.



BSNL ची Satellite-to-Device सर्व्हिस


याबाबत डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम्युनिकेशनने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. DoT ने लिहिले, बीएसएनएलने देशातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस लाँच केली आहे. आता भारताच्या रिमोट एरियापर्यंत सहम कनेक्टिव्हिटी मिळेल.


या मेसेजसह DoTने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. यात सर्व्हिसबाबदत माहिती देण्यात आली आहे. काही वेळेआधी Viasatने सांगितले होते की ते भारतात बीएसएनएलसह(BSNL) दुसऱ्या कंपन्यांसोबत मिळून काम करत आहेत. यात सॅटेलाईट सर्व्हिसेसचा कंझ्युमर्स आणि IoT डिव्हाईससेपर्यंत विस्तार केला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली