साईच्या द्वारकामाईतील तुलसी विवाह सोहळ्याची परंपरा आजही कायम !

शिर्डी: विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांनी ६० वर्ष वास्तव केलेल्या शिर्डीतील पवित्र द्वारकामाई मध्ये रूढी परंपरेनुसार बुधवारी सायंकाळी तुळसी विवाह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने तुलसी विवाहाचे श्री द्वारकामाई मंदीर येथे आयोजन करण्यात आले होते.


तुलसी विवाह निमित्ताने सायंकाळी साडेसहा ते साडेसात यावेळेत द्वारकामाई मंदीराच्‍या सभामंडपात साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्‍या हस्‍ते तुलसी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम पार पडले.


तर शिर्डी ग्रामस्थांनी देखील आपापल्या घरी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला असून शहरात सर्वत्र आकाशात फटाक्यांची अतिशबाजी बघायला मिळाली. साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील हा आगळ्यावेगळा तुलसी विवाह सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.

Comments
Add Comment

Latur Doctor Death : लातूरमध्ये प्रसिद्ध डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

लातूर : लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामांकित एम.जे. हॉस्पिटल (M.J. Hospital) येथील प्रसिद्ध

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

Shevgaon News : कोट्यवधी खर्चूनही १० वर्षांपासून रखडला शेवगावचा सांडपाणी प्रकल्प; गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

शेवगाव : नगरपरिषदेमार्फत सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी

Agriculture News : ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून किमान आधारभूत किमतीअंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३१

Weather Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट': पुढचे १० तास देशासाठी धोक्याचे! जाणून घ्या महाराष्ट्राचा अंदाज काय ?

देशातील हवामानात अचानक मोठे बदल पाहायला मिळत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) अत्यंत धोक्याचा इशारा दिला आहे.

Sangali Tadkadtai : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनोखा वारसा; कोकणचा ‘संकासूर’ आणि सांगलीची ‘तडकडताई’

महाराष्ट्र: महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. येथे केवळ सण-उत्सव साजरे केले जात नाहीत, तर शतकानुशतके चालत