Share Market Holiday : विधानसभा निवडणूक मतदानादिवशी शेअर बाजाराला सुट्टी!

मुंबई : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान (Assembly Election Voting) पार पडणार आहे. या दिवशी उद्योग विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतीय शेअर बाजार (Share Market) देखील बंद राहणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये बीएसई आणि एनएसईवरील सर्व कामकाज बंद असणार आहे. याशिवाय करन्सी मार्केट आणि कमोडिटी एक्सचेंजला देखील सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.



नोव्हेंबर महिन्यात १२ दिवस शेअर बाजार बंद


नोव्हेंबर महिन्यात एकूण १२ दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. यामध्ये दिवाळी आणि इतर सणानिमित्त सुट्ट्यांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त तर २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीनिमित्त सुट्टी असेल. तसेच नोव्हेंबरमधील शनिवार आणि रविवार मिळून १२ दिवस सुट्टी राहील. (Share Market Holiday)

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे