मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडवला जात आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांकडून बंडखोरीही केली जात आहे. काँग्रेसने रविवारी १६ बंडखोर उमेदवारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही सूचना दिली. या सूचनेवरून पक्षाने बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. या उमेदवारांना पक्षातून ६वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
यामध्ये रामटेक मतदारसंघातील राजेंद्र मुळक, काटोल येथील काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, कसबा मतदार संघाचे कमल व्यवहार यांच्यासोबत १६ जणांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
याआधीच काँग्रेसने बंडखोरांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे भाजपकडूनी मंगळवारी ३७ विधानसभा मतदारसंघाती ४० बंडखोर नेते तसेच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…