निवडणुकीदरम्यान काँग्रेसची मोठी कारवाई, १६ बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडवला जात आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांकडून बंडखोरीही केली जात आहे. काँग्रेसने रविवारी १६ बंडखोर उमेदवारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.


महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही सूचना दिली. या सूचनेवरून पक्षाने बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. या उमेदवारांना पक्षातून ६वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.


यामध्ये रामटेक मतदारसंघातील राजेंद्र मुळक, काटोल येथील काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, कसबा मतदार संघाचे कमल व्यवहार यांच्यासोबत १६ जणांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.


याआधीच काँग्रेसने बंडखोरांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे भाजपकडूनी मंगळवारी ३७ विधानसभा मतदारसंघाती ४० बंडखोर नेते तसेच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी