Singham Again: 'सिंघम अगेन'ने गाठला नवा टप्पा, १० दिवसांत अजय देवगणने केला रेकॉर्ड!

  111

मुंबई: अजय देवगणचा सिनेमा सिंघम अगेन थिएटर्समध्ये रिलीज होऊन दहावा दिवस झाला आहे सिनेमाने येताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, वीकडेज सुरू होताच सिनेमाच्या कमाईत घसरण झाली. मात्र दुसऱ्या वीकेंडमध्ये ही कमाई पुन्हा वाढली.


सिनेमाच्या कमाईचे १० दिवसांचे आकडे आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सिंघम अगेनने १०व्या दिवसापर्यंत एकूण कमाई २०४.२७ कोटी रूपयांची केली आहे.



सिंघमन अगेनने केला अजय देवगणचा रेकॉर्ड मजबूत


सिंघम अगेन अजय देवगणचा चौथा असा सिनेमा बनला आहे ज्याने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. याआधी गोलमाल अगेन, तानाजी-द अनसंग वॉरियर आोणि दृश्यम २ ने आकडा २०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली होती.


सिंघम अगेन कॉप युनिव्हर्सचा पाचवा सिनेमा आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. खास बाब म्हणजे सिनेमात सलमान खानचा दमदार कॅमिओ पाहायला मिळत आहे. याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. सिंघम अगेन सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत पाहायला मिळाला.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.