थंडीत किती गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे?

  49

मुंबई: थंडीत आंघोळीसाठी योग्य तापमान 90° F आणि 105° F (32° C – 40° C) या दरम्यान असले पाहिजे. खरंतर शरीराचे तापमान यापेक्षा जास्त असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही हाताने पाणी किती गरम आहे हे तपासू शकता. थंडीत आंघोळीसाठी काही खास टिप्स देण्यात आल्या आहेत. थंडीत त्वचेला मुलायम ठेवले पाहिजे. कोरड्या टॉवेलने त्वचा रगडू नका.


तुम्ही आंघोळीसाठी कोमट पाणी अथवा थोडे गरम पाणी असले पाहिजे. मात्र उकळलेले पाणी असता कामा नये. आंघोळ करताना आपली त्वचा जोरात रगडू नका. तसेच आंघोळीनंतर ही त्वचा जोरात घासू नका. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. तसेच त्वचा कोरडीही होऊ शकते.


गरम पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे असतात. यात चांगली झोप मिळते. तसेच रक्तदाब कमी होतो. तसेच तणावापासून सुटका मिळते. जर तुम्ही शारिरीकरित्या अॅक्टिव्ह असाल तर तुमच्या मांसपेशींना आराम मिळतो. कोमट पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले असते.


दरम्यान, काहीजणांची याला असहमती असू शकते. मर्यादेपेक्षा पाणी अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्रास होऊ शकतात. आंघोळ करताना जर खूप घाम येत असेल तर समजून जा की पाणी खूप गरम आहे. यामुळे त्यात थंड पाणी मिसळला. गरम पाण्याने आंघोळ केल्यास आराम तर खूप मिळतो. मात्र मर्यादेपेक्षा अधिक गरम पाणी आरोग्यासाठी घातक आहे.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे