थंडीत किती गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे?

  46

मुंबई: थंडीत आंघोळीसाठी योग्य तापमान 90° F आणि 105° F (32° C – 40° C) या दरम्यान असले पाहिजे. खरंतर शरीराचे तापमान यापेक्षा जास्त असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही हाताने पाणी किती गरम आहे हे तपासू शकता. थंडीत आंघोळीसाठी काही खास टिप्स देण्यात आल्या आहेत. थंडीत त्वचेला मुलायम ठेवले पाहिजे. कोरड्या टॉवेलने त्वचा रगडू नका.


तुम्ही आंघोळीसाठी कोमट पाणी अथवा थोडे गरम पाणी असले पाहिजे. मात्र उकळलेले पाणी असता कामा नये. आंघोळ करताना आपली त्वचा जोरात रगडू नका. तसेच आंघोळीनंतर ही त्वचा जोरात घासू नका. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. तसेच त्वचा कोरडीही होऊ शकते.


गरम पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे असतात. यात चांगली झोप मिळते. तसेच रक्तदाब कमी होतो. तसेच तणावापासून सुटका मिळते. जर तुम्ही शारिरीकरित्या अॅक्टिव्ह असाल तर तुमच्या मांसपेशींना आराम मिळतो. कोमट पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले असते.


दरम्यान, काहीजणांची याला असहमती असू शकते. मर्यादेपेक्षा पाणी अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्रास होऊ शकतात. आंघोळ करताना जर खूप घाम येत असेल तर समजून जा की पाणी खूप गरम आहे. यामुळे त्यात थंड पाणी मिसळला. गरम पाण्याने आंघोळ केल्यास आराम तर खूप मिळतो. मात्र मर्यादेपेक्षा अधिक गरम पाणी आरोग्यासाठी घातक आहे.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी