‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ‘लग्नाची बेडी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुंबई: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून सातत्याने नव्या मालिकांची घोषणा होतं आहे. त्यामुळे आता तीन आणि पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मालिका बंद होतं आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती च्या भूमिकेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईच मत घराघरात उत्तमरित्या पोहचवल.तसंच मालिकेतील इतर पात्र देखील घराघरात पोहोचली आहेत. म्हणून मालिका बंद होणार असल्याचं कळताचं चाहते नाराज झाले आहेत. चाहते आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतंच ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर आणखी एक लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याचं समोर आलं आहे.


अभिनेत्री सायली देवधर आणि संकेत पाठक यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लग्नाची बेडी’ ही मालिका ३१ जानेवारी २०२२पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. सुरुवातीला ‘लग्नाची बेडी’ मालिका रात्री प्रसारित होतं होती. पण त्यानंतर प्रसारणाची वेळ दुपारीची करण्यात आली. तरीही मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलंच खिळवून ठेवलं. मात्र ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Comments
Add Comment

PIFF : 'थर्ड आय एशियन'नंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये, पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा