Water Shortage : नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! जलवाहिनी लिकेज झाल्याने पाणीपुरवठा ठप्प

मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा बिघाड झाल्यामुळे आज नवी मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला (Water Shortage) सामोरे जावे लागत आहे. काही भागा पाणीपुरवठा झाला नसला तरीही अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनी नेरुळ येथे लिकेज झाली आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे आज सायंकाळीही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच उद्या सकाळी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

१५ दिवसांत तोडगा न निघाल्याने जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा

सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी

महिला राखीव जागेवर पुरुषाचे नामनिर्देशन अर्ज छाननीत वैध

मुंबई  : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग

मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार

सुविधाकारांची ४८ रिक्तपदे खात्यांतर्गत लिपिकांमधून भरणार ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस संस्थेची निवड मुंबई