Water Shortage : नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! जलवाहिनी लिकेज झाल्याने पाणीपुरवठा ठप्प

मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा बिघाड झाल्यामुळे आज नवी मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला (Water Shortage) सामोरे जावे लागत आहे. काही भागा पाणीपुरवठा झाला नसला तरीही अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनी नेरुळ येथे लिकेज झाली आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे आज सायंकाळीही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच उद्या सकाळी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची प्रशासकीय छाननी करणाऱ्या शिंदे समितीला सहा

फूड डिलिव्हरी बॉय संपावर, थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात ?

मुंबई : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आदी अॅपबेस्ड फूड ऑर्डर पूर्ण करणाऱ्या

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या