'आमदार झालो तर लग्न लावून देईन', पाहा कोणी दिलंय हे आश्वासन

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध आश्वासनेही दिली जात आहे. यात मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या एका उमेदवाराने आश्वासन दिले आहे की ते विधानसभा निवडणूक जिंकले तर ते तेथील अविवाहितांची लग्ने लावतील.


बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राजेसाहेब देशमुख यांनी हे आश्वास दिले आहे. ग्रामीण भागातील विवाहयोग्य तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची मोठी समस्या आहे. देशमुख यांचे हे विधान बुधवारी व्हायरल झाले.


राजेसाहेब देशमुख म्हणाले, जर मी आमदार झालो तर सर्व अविवाहितांचे विवाह करून देईल. आम्ही तरुणांना रोजगार देऊ. लोक नवरीच्या शोधातील लोकांना विचारता की तरूणाकडे नोकरी आहे का की व्यवसाय आहे. त्यामुळे ही मोठी समसमया आहे.



धनंजय मुंडेंशी सामना


राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होत आहे. परळीमध्ये देशमुख यांच्याविरोधात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहे जे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक