Devendra Fadnavis : टंचाईग्रस्त नांदेडमध्ये गोदावरीचे पाणी आणणार!

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन


नांदेड : महायुतीचे उमेदवार भिमर्सव केराम यांच्या प्रचारार्थी सभा आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली असून नांदेडमधील टंचाईग्रस्तांसाठी गोदावरीचे पाणी आणणार असल्याचे आश्वासन केले आहे.



५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणणार


महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केराम यांनी हजारो कोटी रुपयांची कामे मतदार संघामध्ये केली आहेत. यापुढेही पुढ देखील आपलंच सस्कार येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नका. कारण पुढील काळात टंचाईग्रस्त नांदेडमध्ये पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार नांदेडमध्ये ५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहेत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


त्याचबरोबर, दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा विभागाची ओळख आहे. कारण मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. गोदावरीचे पाणी आणण्याचे काम सुरु केले असून लवकरच पूर्ण करून आम्ही शेतकयांच्या तसेच नागरिकांच्या जीवनातील पाणीप्रश्न कायमचा सोडवणार आहे असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या