Devendra Fadnavis : टंचाईग्रस्त नांदेडमध्ये गोदावरीचे पाणी आणणार!

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन


नांदेड : महायुतीचे उमेदवार भिमर्सव केराम यांच्या प्रचारार्थी सभा आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली असून नांदेडमधील टंचाईग्रस्तांसाठी गोदावरीचे पाणी आणणार असल्याचे आश्वासन केले आहे.



५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणणार


महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केराम यांनी हजारो कोटी रुपयांची कामे मतदार संघामध्ये केली आहेत. यापुढेही पुढ देखील आपलंच सस्कार येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नका. कारण पुढील काळात टंचाईग्रस्त नांदेडमध्ये पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार नांदेडमध्ये ५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहेत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


त्याचबरोबर, दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा विभागाची ओळख आहे. कारण मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. गोदावरीचे पाणी आणण्याचे काम सुरु केले असून लवकरच पूर्ण करून आम्ही शेतकयांच्या तसेच नागरिकांच्या जीवनातील पाणीप्रश्न कायमचा सोडवणार आहे असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा